मुख्यमंत्री, पालकमंत्री हजर नसताना कसले भूमीपूजन करत होता ? – अजित पवार

0
430

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री उपस्थित नसताना कसले भूमीपूजन करत होता ? असा सवाल करून शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांना स्वत:चे महत्व वाढवायचे होते का? असा सवालही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.