[vc_row][vc_column]
Trending Now
MOST POPULAR
ईमेलमधून एपस्टीनशी निकट संबंध उघड; गोल्डमन सॅक्सच्या मुख्य कायदेशीर अधिकाऱ्यांचा राजीनामा
दि.१४(पीसीबी) - प्रतिष्ठित गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्सच्या मुख्य कायदेशीर अधिकारी आणि माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या व्हाइट हाऊस सल्लागार कॅथी रूमलर...
PIMPRI
NEET परीक्षेत ८०० पैकी ९ गुण मिळालेल्या उमेदवाराला पोस्टग्राज्यूएट वैद्यकीय अभ्यासक्रमात...
दि.१७(पीसीबी):देशभरात वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठा वाद निर्माण झाला आहे. NEET-PG प्रवेश प्रक्रियेत कट-ऑफ गुण मोठ्या प्रमाणात कमी केल्यामुळे अतिशय कमी गुण मिळवलेल्या...
CHINCHWAD
लाडकी बहिण आता तामिळनाडूत, १.३ कोटी महिलांच्या खात्यात ५ हजार रुपये...
दि.१६(पीसीबी)-तामिळनाडू विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर असतानाच मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी एक मोठे पाऊल उचललं आहे. 1.3 कोटी महिलांच्या खात्यात 5 हजार रुपये...
BHOSARI
PUNE
जागा देण्याच्या बहाण्याने १.१० कोटींची फसवणूक
दि.१३(पीसीबी)-जागा खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी १० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना २०११ ते १२ फेब्रुवारी २०२६...
DESH
VIDESH
एपस्टीन ईमेल प्रकरणानंतर डीपी वर्ल्डचे सीईओ सुलतान अहमद बिन सुलायेम पायउतार
दि.१४(पीसीबी)-जेफ्री एपस्टीनशी ईमेलद्वारे झालेल्या संवादाचे तपशील सार्वजनिक झाल्यानंतर दुबईस्थित लॉजिस्टिक्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी डीपी वर्ल्डचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुलतान अहमद...
Video News
[/vc_column_text]
MAHARASHTRA
अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी नागरी उड्डाण मंत्रालयाने केला अधिकृत खुलासा
दि.१७(पीसीबी)-नागरी उड्डाण मंत्रालयाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी AAIB कडून चौकशी सुरू आहे. या चौकशीबाबत कोणतीच प्राथमिक माहिती समोर येत नसल्याने...
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात कोप्रोली गावालगत भूकंपाचा सौम्य धक्का
दि.१६(पीसीबी)-रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात कोप्रोली गावालगत बुधवारी संध्याकाळी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. संध्याकाळी 5.47 वाजण्याच्या सुमारास उरण ते चिरनेर मार्गावर हा धक्का...
एकिकडे अजितदादांचा अपघाती मृत्यू आणि मंत्रालयात फायलींचा निपटारा
दि. १६(पीसीबी) - दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. मात्र अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशीच मंत्रालयात एका...
शासनावर अवलंबी न राहता समाज उभा करणे काळाची गरज – अतुल लिमये
जनकल्याण समितीतर्फे दादा लाड आणि महंत भारतभूषणदासजी महाराज यांना ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान
दि.१६(पीसीबी)-"समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तनाचे अनेक यशस्वी प्रयोग वैयक्तिक पातळीवर सुरू आहेत....
इतिहासाच्या नावावर दगडफेक थांबवा; मतभेद संवादातून सोडवा –अन्वर शेख
शिवाजी महाराजांचा वारसा समन्वयाचा, टिपू सुल्तानांविषयी गैरसमज दूर करण्याची वेळ; पुण्यातील हिंसाचाराचा तीव्र निषेध
दि.१६(पीसीबी)-पुणे शहरात आज घडलेली घटना ही केवळ एका राजकीय...





































































