उध्दव ठाकरेंना बोलण्याचे भान नाही, जनताच त्यांना फळ देईल – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

0
590

नागपूर, दि. २६ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना बोलण्याचे काहीही भान नाही. आगामी निवडणुकीत त्यांना जनताच फळ देईल, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुखपत्र ‘तरूण भारत’च्या  आजच्या (बुधवार) अग्रलेखातून केली आहे.