विराट कोहली, मीराबाई चानू यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर

0
769

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  अर्जुन पुरस्कार समितीने कर्णधार विराट कोहली आणि मीराबाई चानू यांची शिफारस केली होती.