Notifications राज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत दुष्काळाची घोषणा करणार – मुख्यमंत्री By PCB Author - October 8, 2018 0 408 Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp जळगाव, दि. ८ (पीसीबी) – राज्यातील विविध जिल्ह्यांमधील परिस्थितीचा आढावा घेऊन येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत दुष्काळाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) येथे पत्रकार परिषदेत दिली.