जेव्हा एकटा असायचो तेव्हा डोळ्यातून पाणी यायचे – शरद पवार

0
497

उस्मानाबाद, दि. ३० (पीसीबी) –  लातूर-उस्मानाबादला भूकंप झाल्यानंतर बाधितांना मदतीसोबतच धीर दिला. त्यांच्यात आत्मविश्वास जागविला. मात्र, जेव्हा एकटे असत.  तेव्हा मन सुन्न करणारी स्थिती डोळ्यासमोर तरळायची. आणि पाणी डोळ्यातून यायचे, अशा आठवणी  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी बलसुर (जि. उस्मानाबाद) येथे सांगितल्या