मुंबई, दि. २५ (पीसीबी) – राम मंदिराचा मुद्दा न्यायप्रविष्ठ असून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरच मंदिर बांधायचे की नाही, किंवा ते कुठे बांधायचे हे निश्चित होणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्येत जाऊन फायदा काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.