मुंबई, दि. ९ (पीसीबी) – अंबरनाथ येथे एका तरूणाने केलेल्या हल्ल्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रीया देलेली आहे. या हल्ल्यामागील कारण माझ्या वाढत्या लोकप्रियतेत आहे. त्यामुळे दु:स्वास करणाऱ्यांनी माझ्यावर हल्ला केला असावा, अशी शक्यता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज (रविवार) येथे व्यक्त केली आहे.