कोणी मागणी केली म्हणून दुष्काळ जाहीर करता येत नाही – देवेंद्र फडणवीस

0
599

औरंगाबाद, दि. १२ (पीसीबी) – कोणी मागणी केली म्हणून दुष्काळ जाहीर करता येत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.