मुंबई, दि. ७ (पीसीबी) – काँग्रेससाठी एमआयएमला सोडणार नाही. एकदा मैत्री केली की केली, असे भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. काँग्रेसचा ज्या १२ जागावर सतत पराभव होत आला आहे. त्या जागा आम्ही लढवतो, असा प्रस्ताव काँग्रेससमोर ठेवला आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.