राज्यातील २६ जिल्ह्यांतील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

0
876

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेला दिलासादायक बातमी आहे. राज्यातील २६ जिल्ह्यांतील१५१ तालुक्यांमध्ये राज्य सरकारने आज (बुधवार) दुष्काळ जाहीर केला आहे. ११२ तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा, तर ३९ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.