पाच राज्यातील निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा नाही – प्रशांत किशोर

0
484

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता अद्यापही कायम आहे. त्यामुळे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या हिंदी पटट्यातील राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव भाजपसाठी धोक्याची घंटा नाही, असे ‘जेडीयू’चे नेते व राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.