जनतेने मोदी-शहांचा सत्तेचा दर्प उतरवला – शरद पवार

0
480

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत जनतेने मोदी सरकारचा चार वर्षातील एकहाती कारभार व लोकशाही विरोधी धोरणांना कडाडून विरोध केला आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने  मोदी-शहांचा सत्तेचा दर्प उतरवला आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (बुधवार) येथे केली आहे.