#MeToo: खरं-खोटं नंतर पाहू; आता महिलांचं ऐकलं पाहिजे – अमृता फडणवीस

583

नाशिक, दि. १८ (पीसीबी) –  #MeToo मोहिमेमुळे महिला पुढे येऊन बोलत आहेत. त्यात काय खरे, काय खोटे भविष्यात स्पष्ट होईल. मात्र, त्यांचे ऐकले पाहिजे, असे प्रतिपादन करत अमृता फडणवीस यांनी म्हटले मीटू मोहिमेतील महिलांची पाठ राखन केली आहे. नाशिकमधील एका कार्यक्रमात त्या बोलत असताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.