अभी नही तो कभी नही, आता केवळ एकच लक्ष मुंबई महानगरपालिका

मुंबई, दि. ५ (पीसीबी) - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. ‘अभी नही तो कभी नही, अशा आवेशात लढा. आता एकच लक्ष मुंबई महानगरपालिका,’ असे देवेंद्र

bpcauthor bpcauthor

गुजराथ नशेचं केंद्र बनलेय – राहुल गांधी

अहमदाबाद, दि. ५ (पीसीबी) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (५ सप्टेंबर) गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका सभेला संबोधित केले. यावेळी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले, सरदार पटेल

bpcauthor bpcauthor

आयटकचे कामगार नेते कॉम्रेड शरद गोडसे यांचे आकुर्डीत निधन

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) - सप्टेंबर-ग्रीव्ह्ज कॉटन अलाईड एम्प्लॉईज युनियनचे (आयटक) माजी उपाध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड मधील कामगार नेते कॉम्रेड शरद दत्तात्रय गोडसे (वय 83)यांचे आकुर्डी येथे वृद्धापकाळाने निधन झाले

bpcauthor bpcauthor

जिल्ह्याला मिळेना पालकमंत्री; विविध विकासकामे, उद्घाटने रखडली

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) - 21 आमदार आणि चार खासदार असलेल्या पुणे जिल्ह्याला मागील दोन महिन्यांपासून पालकमंत्री नाही. त्यामुळे विविध विकास कामे, त्याची उद्घाटने, भूमीपूजने रखडली आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहर

bpcauthor bpcauthor

मुंबई महापालिकेसाठी भाजपाचे १५० जागांचे लक्ष्य

- विश्वसघात कऱणाऱ्यांना आसमान दाखवा, अमित शाह यांचा थेट शिवसेनेवर हल्ला बोल मुंबई, दि. ५ (पीसीबी) - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचं लक्ष्य १५० जागा

bpcauthor bpcauthor

महापालिका निवडणुका आता नेमक्या कधी होणार, जाणून घ्या…

पुणे , दि. ५ (पीसीबी) : राज्यातील 23 महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठीचा मुहूर्त आता 2023 मध्येच लागण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारने महापालिकांसाठी प्रभागरचना बदलली आहे तर जिल्हा परिषदांमधील

bpcauthor bpcauthor

आता या महापालिकांना निवडणुकिचे वेध, १५ सप्टेंबरला प्रशासकाची मुदत संपणार

पुणे, दि. ५ (पीसीबी) : महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या स्थानिक स्वराज संस्थांवरील प्रशासकांची मुदत १५ सप्टेंबरनंतर संपणार आहे. त्यामुळे मुदतीत निवडणुका घेणे निवडणूक आयोगाला क्रमप्राप्त आहे. पावसाळाही त्यादरम्यान संपणार असल्याने

bpcauthor bpcauthor

स्वराज्य मित्र मंडळातर्फे आयोजित रक्तदान शिबिर संपंन्न

वडगाव मावळ,दि.०५(पीसीबी) - स्वराज्य मित्र मंडळ, वडगाव मावळ व पोटोबा महाराज देवस्थान यांनी यावर्षी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये ५० रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले.

bpcauthor bpcauthor

शहराची लोकसंख्या 25 लाख, रूग्णालयातील खाटांची संख्या 10 हजार 600

पिंपरी दि. ५ (पीसीबी) - औद्योगिकनगरी, स्मार्ट सिटी ते मेट्रो सिटी अशी वाटचाल सुरू असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सद्यस्थितीत 25 लाखांच्या घरात गेली आहे. शहरात महापालिका आणि खासगी रूग्णालयात असे

bpcauthor bpcauthor

टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन

मुंबई,दि.०४(पीसीबी) - टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन झालं आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती

bpcauthor bpcauthor