बजाज कंपनीला पाठवले खोटे समन्स

निगडी, दि. २४ (पीसीबी) - निगडी येथील बजाज ऑटो कंपनीला औरंगाबाद येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टाच्या नावाने खोटे समन्स पाठवले. हा प्रकार 22 ते 29 ऑगस्ट या कालावधीत निगडी येथील बजाज

bpcauthor bpcauthor

कंपनीच्या उघड्या खिडकीवाटे पाऊण लाखाचा ऐवज चोरीला

चिखली, दि. २४ (पीसीबी) - कंपनीच्या पाठीमागील बाजूच्या उघड्या खिडकीवाटे चोरट्यांनी 72 हजार रुपयांच्या कॉपरच्या पट्ट्या चोरून नेल्या. ही घटना शुक्रवारी (दि. 23) सकाळी पावरवस्ती, चिखली येथे उघडकीस आली. राजेंद्र

bpcauthor bpcauthor

वृद्धाच्या खिशातून दोन आयफोन पळवले

चिंचवडगाव, दि. २४ (पीसीबी) - गणपती पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गेलेल्या वृद्धाच्या खिशातून दोन आयफोन पळवले. ही घटना 31 ऑगस्ट रोजी सकाळी चापेकर चौक भाजी मंडई, चिंचवड येथे घडली. संजय

bpcauthor bpcauthor

आजोबावर उपचार करा म्हणत नातवाची डॉक्टरला मारहाण

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) - आजोबांना कमरेचा त्रास होत असल्याने रुग्णालयात आणल्यानंतर नातवाने माझ्या आजोबावर आत्ताच्या आता उपचार करा, असे म्हणत रुग्णालयातील सहायक वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. ही घटना गुरुवारी

bpcauthor bpcauthor

पिंपरी महापालिकेच्या करसंवादमध्ये 250 नागरिकांचा सहभाग

पिंपरी दि. २४ (पीसीबी) - कर पावतीत किती कर आकारले जातात, कर पावतीमधील शिक्षण कर आणि शिक्षण कर फी यामधील फरक काय? कोरोना काळातील कर माफ आहे का? सदनिकांचे हस्तांतरण

bpcauthor bpcauthor

वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प राज्यातून गुजरातला गेल्यावरून राजकारण पेटले

पुणे, दि. २४ (पीसीबी) - राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापासूनच सत्ताधारी आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यामध्ये जोरदार कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. मग ती ‘खोके सरकार’ म्हणून केलेली टीका असो

bpcauthor bpcauthor

आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार

मुंबई दि.२४ : (पीसीबी) भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. अमित शहांना आव्हान देण्याऐवजी उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावं. त्यांनी आरसा घेऊन उभं राहण्याची

bpcauthor bpcauthor

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरुन आता राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिंदे गट यांच्यात वाद .

पुणे दि.२४ (पीसीबी) : राज्यात सत्तातर झाले, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, त्यानंतरही या खुर्चीवरील वाद अद्याप संपलेला दिसत नाही. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरुन आता राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिंदे गट यांच्यात

bpcauthor bpcauthor

महाराष्ट्रात ‘लम्पी’ पसरतोय मात्र या कडे प्रशासनाचं दुर्लक्ष

मुंबई दि.२४ (पीसीबी) - महाराष्ट्रात ‘लम्पी’ रोगाचे संक्रमण मोठ्या प्रमणावर वाढत असताना प्रशासकीय पातळीवर दुर्लक्ष होत आहे. यापश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी, भाई संपतराव पवार तसेच मलकापूर

bpcauthor bpcauthor

२०२५ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप राज्यात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करेल -अमित शहा

पिंपरी,दि.२४ (पीसीबी) : - पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेपोटी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून राजद व काँग्रेसशी हातमिळवणी केली, अशी घणाघातील टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी येथे

bpcauthor bpcauthor