अवैधनळजोड आता ३१ डिसेंबरपर्यंत नियमित करता येणार

पिंपरी,दि.३१(पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातील 15 मिमी व्यासाचे घरगुती अनधिकृत नळजोड 31 डिसेंबरपर्यंत नियमित करता येणार आहेत. अवैधनळजोड नियमित करण्यासाठी महापालिकेने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अनधिकृत नळजोड अधिकृत

bpcauthor bpcauthor

शिंदे गटातील सर्व आमदार आणि खासदारांना वाय दर्जाची सुरक्षा

मुंबई,दि.३१(पीसीबी) - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कार्यभार असणाऱ्या गृह विभागाने शिंदे गटातील सर्व आमदार आणि खासदारांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शिंदे गटातील ४१ आमदार आणि

bpcauthor bpcauthor

धक्कादायक…! गुजरातमधील मोरबी इथे नदीवरील झुलता पूल कोसळल्यामुळे १४१ जणांचा बळी

गुजरात,दि.३०(पीसीबी) - गुजरातमधील मोरबी इथे मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळल्यामुळे १४१ जणांचा बळी गेला. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजता हा पूल कोसळला. ज्यानंतर तातडीनं बचावकार्य हाती घेत नदीतून मृतदेह बाहेर काढण्याचं

bpcauthor bpcauthor

विनयभंग करणाऱ्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांवर कारवाई करा – नीलम गोऱ्हे

मुंबई,दि.३०(पीसीबी) - राज्याचा कारभार हाकला जाणाऱया मंत्रालयातील इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्येच अवर सचिव स्तरावरील अधिकाऱयांनी उपसंचालक दर्जाच्या महिला अधिकाऱयाचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याची गंभीर दखल

bpcauthor bpcauthor

आता वारकऱ्यांना पैशासाठी हात पसरवायची गरज नाही; मंत्री संदिपान भुमरे यांची मोठी घोषणा

औरंगाबाद,दि.३०(पीसीबी) - एकनाथ शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या समवेत शक्ती प्रदर्शनानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण संतनगरीत वारकऱ्यांसाठी बँकेची उभारणी केली जाईल, अशी मोठी घोषणा मंत्री संदीपान भुमरे

bpcauthor bpcauthor

मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्याकडून महिला अधिकाऱ्याचा विनयभंग

मुंबई,दि.३०(पीसीबी) - मुंबईतील मंत्रालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. मंत्रालयाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यानं संबंधित विभागात काम करणाऱ्या उपसंचालक दर्जाच्या महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केला आहे. आरोपी अधिकाऱ्याने

bpcauthor bpcauthor

राक्षसी महत्त्वकांक्षा + प्रशासनाचा पूर्ण ऱ्हास = महाराष्ट्राचे नुकसान, आदित्य ठाकरे म्हणतात…

मुंबई,दि.३०(पीसीबी) - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘सॅफ्रन’ प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. दोन

bpcauthor bpcauthor

किशोरी पेडणेकरांना पुढील वर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळू शकतो – किरीट सोमय्या

मुंबई,दि.३०(पीसीबी) - उद्धव ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पेडणेकर यांनी वरळी येथील गोमाता नगर

bpcauthor bpcauthor

सुभेदार यशवंतराव होळकर यांची पुण्यतिथी साजरी

आळंदी,दि.३०(पीसीबी) : होळकर घराण्याचे प्रमुख वीरयोद्धा सुभेदार यशवंतराव होळकर यांची पुण्यतिथी आळंदीत होळकर यांचे प्रतिमा पूजन, पुष्पहार अर्पण करीत अभिवादन आणि कार्याचे स्मरण करीत साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय जनता

bpcauthor bpcauthor

राज्य सरकारकडून आनंदाचा नव्हे दुःखाचा शिधा देऊन गोरगरीबांची थट्टा – काशिनाथ नखाते

पिंपरी,दि.३०(पीसीबी) - कोणतेही प्रशासकीय नियोजन न करतासवंग प्रसिद्धीसाठी राज्य सरकारने आनंदाचा शिधा ही फसवी घोषणा केली. सरकारने गरिबांना आनंदाचा नव्हे दुःखाचा शिधा दिल्याचा आरोप कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष, कामगार नेते

bpcauthor bpcauthor