स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कविता अभ्यासक्रमात घेणार

मुंबई, दि.२२ (पीसीबी) स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कवितांचा अभ्यासक्रमात समावेश करणार असल्याचं वक्तव्य राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. तसेच येत्या २८ मे रोजी सावकारांची १४० वी जयंती आहे. हा

bpcauthor bpcauthor

“कवितेत परिवर्तन करण्याची शक्ती असते!” – प्रा. डॉ. धनंजय भिसे

'प्या ताक, कविता म्हणा झ्याक...!' शब्दधन काव्यमंचचा उपक्रम पिंपरी, दि.२२ (पीसीबी) "कवितेत सामाजिक परिवर्तन करण्याची शक्ती असते! आधुनिकतेच्या नावाखाली संस्कृतीमधील चांगल्या रूढी - परंपरा नाकारण्याची आवश्यकता नाही!" असे मत साहित्यिक

bpcauthor bpcauthor

कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्राचेही चित्र बदलणार

नगर, दि. २१ (पीसीबी) कर्नाटकप्रमाणेच देशाचे चित्र बदलण्यासाठी एकजुटीची आवश्यकता असल्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज, रविवारी नगरमध्ये बोलताना केले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला करत

bpcauthor bpcauthor

किशोर आवारे खून प्रकरणाला नवे वळण, माजी नगरसेवकाचेही नाव

तळेगाव दाभाडे, दि. २१ (पीसीबी) - जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणाने नवं वळण घेतलं आहे. माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्यासाठी या हत्येचं

bpcauthor bpcauthor

बीड येथील अत्याचारित विधवा महिलेला मनोधैर्य योजनेअंतर्गत मदत करण्याची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची शिफारस

शक्ती कायदा लवकर प्रत्यक्षात यावा पुणे दि.२१(पीसीबी): बीड जिल्ह्यातील एका विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग करण्यात आले आहे. या पीडित महिलेला तात्काळ मनोधैर्य योजनेअंतर्गत मदत दिली जावी. तसेच अशा

bpcauthor bpcauthor

खळबळजनक… विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार…!

बीड, दि.20 (पीसीबी) - बीडमध्ये एका विधवा महिलेवर सात जणांकडून सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिक्षात विसरलेली पर्स परत करण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केल्याची

bpcauthor bpcauthor

केंद्र सरकराच्या आदेशा विरोधात अरविंद केजरीवाल आक्रमक

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) : दिल्ली सरकारला दिलासा देणारा सुप्रीम कोर्टाचा निर्णय पलटवण्यासाठी केंद्र सरकारनं नवा अध्यादेश आणला आहे. यामुळं आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आक्रमक झाले असून त्यांनी

bpcauthor bpcauthor

निवडणुकीत मतदाराना ‘पाकिट’ वाटप करावेच लागते

वैजापुर, दि. २० (पीसीबी) : हाथ जोडून रडल्याने सहानभूती मिळते मतदान मिळत नाही, निवडणुकीत मतदाराना 'पाकिट' वाटप करावेच लागते.तेव्हा निवडणूक जिंकली जाते. ‘माझे कुटुंब-तुमची जबाबदारी’ अशा पध्दतीने उद्धव ठाकरे यांनी

bpcauthor bpcauthor

कोपरगावच्या लाचखोर तहसीलदारावर गुन्हा

अहमदनगर, दि. २० (पीसीबी) : वाळू वाहतूकीच्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी 20 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून लाच घेतल्याप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने खाजगी व्यक्तीस रंगेहाथ पकडले आहे. लाच घेण्यास

bpcauthor bpcauthor

कस्पटे वस्ती जेष्ठ नागरीक महासंघाचा वर्धापन दिन आमदार अश्विनीताई जगताप यांच्या उपस्थिती पार

वाकड, दि. २० (पीसीबी) - कस्पटे वस्ती जेष्ठ नागरिक संघाचा नववा वर्धापन दिन सोहळा आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांच्या उपस्थित व माजी नगरसेवक संदीप अण्णा कस्पटे यांच्या सहयोगाने उत्साहात पार

bpcauthor bpcauthor