खय्याम साहेब गाणी आपण ऐकूच पण अश्या व्यक्ती जातात तेव्हा एक काळाचा मोठा तुकडा घेऊन जातात…आठवणी..संदर्भ…सांगीतिक विचार सगळं घेऊन जातात.. समोर आल्या क्षणी पट्कन पाय धरावेत अशी माणसं कमी होत चालली आहेत…
खय्याम साहेब 😪😪😪😪
गाणी आपण ऐकूच पण अश्या व्यक्ती जातात तेव्हा एक काळाचा मोठा तुकडा घेऊन जातात…आठवणी..संदर्भ…सांगीतिक विचार सगळं घेऊन जातात..
समोर आल्या क्षणी पट्कन पाय धरावेत अशी माणसं कमी होत चालली आहेत…😪😪
— Saleel Kulkarni (@KulkarniSaleel) August 19, 2019