नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – समाज माध्यमावर केंद्र सरकार पाळत ठेवत नाही, असा खुलासा केंद्र सरकारने आज (शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयासमोर केला. त्याचबरोबर सोशल मीडिया हब निर्माण करण्याचा निर्णय देखील मागे घेत आहोत, अशी माहिती केंद्र सरकारने न्यायालयात दिली.