शिवभोजन थाळीचा राज्यातील १ लाख ४८ हजार ८२० नागरिकांनी घेतला लाभ

0
355

मुंबई, दि.७ (पीसीबी) – राज्यात शिवभोजन योजनेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. गरीब-गरजू जनतेला सवलतीच्या दरात जेवण देणारी शासनाची महत्वाकांक्षी शिवभोजन योजनेची राज्यात काटेकोर आणि व्यवस्थित अंमलबजावणी होत असल्याची माहिती ‘प्रजासत्ताक दिनापासून सुरु झालेल्या शिवभोजन थाळीचा राज्यातील १ लाख ४८ हजार ८२० नागरिकांनी लाभ घेतल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.