बीड, दि. २४ (पीसीबी) – हिंजवडी बलात्कार प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपा सरकारवर टीकेची झोड उठवली. राज्यात कायदा व सुव्यवस्थाच शिल्लक नसून शाळेत जाणाऱ्या मुलीही सुरक्षित नाहीत. मुलींनाही हे सरकार सुरक्षा देऊ शकत नाही, असे मुंडे यांनी म्हटले आहे.
Home Notifications मुलींनाही भाजपा सरकार सुरक्षा देऊ शकत नाही: हिंजवडी बलात्कार प्रकरणावरून मुंडेची सरकारवर...