मुलींनाही भाजपा सरकार सुरक्षा देऊ शकत नाही: हिंजवडी बलात्कार प्रकरणावरून मुंडेची सरकारवर टीका

0
384

बीड, दि. २४ (पीसीबी) – हिंजवडी बलात्कार प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपा सरकारवर टीकेची झोड उठवली. राज्यात कायदा सुव्यवस्थाच शिल्लक नसून शाळेत जाणाऱ्या मुलीही सुरक्षित नाहीत. मुलींनाही हे सरकार सुरक्षा देऊ शकत नाही, असे मुंडे यांनी म्हटले आहे.