मुंबई, दि. ११ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या आंदोलनाविरोधात ९ ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका मागे घेण्यात येणार आहे, अशी माहिती याचिकाकर्ते द्वारकानाथ पाटील आणि त्यांचे वकील आशिष गिरी यांनी दिली आहे.