टोलकोंडीची लबाडी! पोलीस, व्यवस्थापनाचे दुर्लक्ष

0
740

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याच्या कामामुळे होणारी वाहनकोंडी कमी व्हावी यासाठी राज्य सरकारने मुलुंड आणि ऐरोली टोलनाक्यांवर घेतलेला टोलमाफीचा निर्णय या नाक्यांवरील अव्यवस्थापनामुळे फसू लागला आहे. येथे होणारी अवजड वाहनांची कोंडी सोडविण्यासाठी घोषणांपलीकडे कोणतेही ठोस प्रयत्न होत नसल्याने प्रवाशांचे हाल सुरूच आहेत.