एकनाथ शिंदे प्रत्येक आमदाराची रुममध्ये जाऊन घेतायेत वैयक्तिक भेट..

मुंबई दि. २५ (पीसीबी) - एकनाथ शिंदे प्रत्येक आमदाराची रुममध्ये जाऊन वैयक्तिक भेट घेत आहेत. गुवाहाटीतील हॉटेल रेडिसन ब्ल्यू मध्ये एकनाथ शिंदे त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या खोलीतमध्ये जाऊन त्यांच्या भेटी

bpcauthor bpcauthor

बंड मोडीत काढण्यासाठी ठाकरे सरकारचा ‘प्लॅन ऑफ ऍक्शन ‘ तयार ..

मुंबई, दि.२५(पीसीबी): राज्यात राजकीय असंतोष पसरवणाऱ्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर दबाव निर्माण करून हे बंड मोडीत काढण्यासाठी ठाकरे सरकारचा ‘प्लॅन ऑफ ऍक्शन ‘ तयार झाला आहे, अशी माहिती समोर येत आहे.शुक्रवारी

bpcauthor bpcauthor

पुण्यात तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड

मुंबई दि. २५ (पीसीबी) - तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात येत आहे. पुण्यात शिवसैनिक आक्रमक झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर तानाजी सावंत हेदेखील त्यांच्यासोबत बंड करून आसामला

bpcauthor bpcauthor

जे सकाळी झालं होतं ते आता सायंकाळी होईल..

मुंबई दि. २५ (पीसीबी) -शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, गुवाहाटीला गेलेले आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. जे सकाळी झालं होतं

bpcauthor bpcauthor

भडगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी ठाकरे यांना लिहीले रक्ताने पत्र

मुंबई, दि. २५ (पीसीबी) - राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राजकारणात उलथापालथ झाली आहे. शिंदे यांच्या गटात राज्यभरातील अनेक आमदार सामील होत आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेचे

bpcauthor bpcauthor

शिवसेनेचे कार्यकर्ते भडकलेले आहेत, ते काय करतील याची माहिती नाही – संजय राऊत

मुंबई ,दि.२५(पीसीबी) - सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींचा वेग वाढला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना विरोधात बंड पुकारल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, आता एकनाथ शिंदे यांनी एक ट्वीट करत

bpcauthor bpcauthor

भडगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी ठाकरे यांना लिहीले रक्ताने पत्र..

मुंबई, दि. २५ (पीसीबी) - राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राजकारणात उलथापालथ झाली आहे. शिंदे यांच्या गटात राज्यभरातील अनेक आमदार सामील होत आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेचे

bpcauthor bpcauthor

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना संपवू नये यासाठीच हे पाऊल…

मुंबई, दि. २५ (पीसीबी) - शिवसेना विधिमंडळ पक्षातील बहुतांश आमदार गुवाहाटीत आल्याने आवश्यक संख्याबळ पूर्ण झाले आहे, असा दावा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केला आहे. त्याचबरोबर महाविकास

bpcauthor bpcauthor

“शिवसेनेची जास्त ताकद असलेल्या जिल्ह्यात पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसने लादले”

अकोला, दि. २५ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात निवडून आलेल्या शिवसेनेच्या आमदारांना निधी कमी देऊन त्यांची कोंडी करण्यात येत होती. अनेक जिल्ह्यात शिवसेनेची जास्त ताकद असताना पालकमंत्री मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे

bpcauthor bpcauthor

आमदार पळाल्याची माहिती का नाही मिळाली ?

मुंबई, दि. २५ (पीसीबी) : आमदारांच्या जाण्याबाबतची माहिती का मिळाली नाही? असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्याच सरकारचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना केला आहे. ते म्हणाले, ”शिवसेनेचे

bpcauthor bpcauthor