जनसंवाद सभेत केवळ 89 नागरिकांचा सहभाग
पिंपरी दि. २५ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयात आज (सोमवारी) पार पडलेल्या जनसंवाद सभेत 89 नागरिकांनी सहभाग घेऊन सूचना मांडल्या.यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि…
राज्यातील मतदार यादीत २० लाख डुप्लिकेट, ११ लाख एन्ट्री संशयास्पद
मुंबई, दि. २५ (पीसीबी) : राज्यातील मतदार यादीत 20 लाख मतदार डुप्लिकेट असून 11 लाख एन्ट्री संशयास्पद असल्याची धक्कादायक माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. फोटो सिमीलर एन्ट्री शोधण्यासाठी एक विशेष…
महागाई विरोधात घोषणा दिल्याने काँग्रेसच्या चार खासदारांचे निलंबन
नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) : लोकसभेत फलक घेऊन महागाईविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या 4 खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेस खासदार मणिकम टागोर, ज्योतिमणी, रम्या हरिदास आणि टीएन प्रतापन…
सोलापूरात शिवसैनिक शिंदे गटात जायच्या तयारीत
सोलापूर, दि. २५ (पीसीबी) : राज्यात राजकीय घडामोडी होऊन शिवसेनेत मोठी बंडखोरी झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि भाजपच्या सोबतीने शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे बदललेल्या…
छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असल्याने अडवल्याचा व्हिडीओ, अजितदादा संतापले
मुंबई, दि. २५ (पीसीबी) - आंध्र प्रदेशमधील तिरुमाला तिरुपतीच्या दर्शनाला जाणाऱ्या एका व्यक्तीला गाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असल्याने अडवण्यात आल्याचा एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर…
राज्यसभेच्या जागेसाठी १०० कोटी ???
नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) - राज्यसभेच्या जागा आणि राज्यपालपदाची खोटी आश्वासने देऊन लोकांना 100 कोटींना चूना लावणाऱ्या रॅकेटचा केंद्रीय अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सीबीआयने एफआयआरमध्ये लातूरचे…
दिल्लीतून ग्रीन सिग्नल आल्याशिवाय राज्यात कोणताच निर्णय होत नाही
मुंबई, दि. २५ (पीसीबी) : राज्यात सध्या पावसामुळे शेतकरी अडचणीत असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान सरकारकडे बहुमत आहे तर…
हवामान खात्याच्या `रेड अलर्ट`वर अजितदादा पवार असे बरसले
मुंबई, दि. २५ (पीसीबी) - हवामान खात्यातर्फे काही दिवसांपूर्वी राज्यात अतिवृष्टी होईल असा इशारा दिला होता. त्यानंतर अनेक ठिकाणच्या शाळांना त्या त्या भागातील जिल्हाधीकाऱ्यांना सुरक्षेच्यादृष्टीने शाळांना सुटी जाहीर केली होती.…
साथीचे आजार पसरू नयेत यासाठी आकुर्डी भागात प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याची मागणी
पिंपरी, दि. २५ (पीसीबी) - मच्छर चावल्याने डेंगू, मलेरियेचे आजार होतात. पावसाळ्यात मच्छरचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महापालिकेने त्वरित प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात अशी मागणी विठ्ठल प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल दळवी…
…त्यावेळी शिवसेनेचे दरवाजे बंद असतील
आकुर्डी, दि. २५ (पीसीबी) - राज्यात काय चाललंय हे जनता बघत आहे. कोण कोणाला चिठ्ठ्या देतयं, कोण माईक ओढून घेतंय हे सर्व जनतेला दिसत आहे. शिवसेनेत बंडखोरी करणा-यांना आगामी निवडणुकीत…

