पिंपरी चिंचवडच्या सर्व प्रभागांमध्ये अतिक्रमण विभागाची धडक कारवाई, ४५ पत्राशेडही केले निष्कासीत
पिंपरी,दि.३० (पीसीबी) :- शहरामधील प्रमुख रस्ते, पदपथ तसेच महत्वाच्या चौकात असलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई सलग दुस-या दिवशीही सुरु असून यामध्ये टपरी, हातगाडी, फ्लेक्स, पत्राशेड आदींवर अतिक्रमण विभागाने कारवाई केली. प्रशासक…
देश विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे नाव म्हणजे “मन की बात”: शत्रुघ्न काटे.
पिंपरी दि.३० (पीसीबी) : आज रविवार दि.३०/०४/२०२३ रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय "मन की बात" या कार्यक्रमाचा १०० वा एपिसोड नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या पुढाकाराने बासुरी बँकवेट…
घरेलू कामगारांना मिळाले दहा हजार रुपये, कष्टकरी संघर्ष महासंघाचे प्रयत्नाला यश.
पिंपरी दि.३० - वर्षानुवर्ष घरकाम करणाऱ्या महिलांना कामगार दिनाच्या पूर्वदिनी समाधानाची बातमी मिळाली, वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेल्या घरेलू कामगाराना महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळात नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना १०…
“चित्ताला नियंत्रित करणे म्हणजे योग!” जिजाऊ व्याख्यानमाला – पुष्प चौथे
पिंपरी, (दिनांक : ३० एप्रिल २०२३) "चित्ताला नियंत्रित करणे म्हणजे योग होय. आसने किंवा व्यायाम हा त्यातील एक छोटासा भाग आहे; परंतु आपल्या वाट्याला आलेले विहित कर्म निष्ठेने करणे म्हणजेही…
कार्यकर्त्याने अन्नत्यागाचा निर्णय घेताच प्रशासनाला आली जाग, आयुक्तांनी दिले मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन
पिंपरी, दि. ३० (पीसीबी) - नागरिक कृती समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव हे ड्रेनेज, लाईट, पाणी, रस्ते, विकासासाठी दिनांक 26/4/2023 पासुन जीवची पर्वा न करता जीव धोक्यात घालून अन्न…
पथनाट्यातून दिला पाणीबचतीचा संदेश
पिंपळे गुरव : (दिनांक : ३० एप्रिल २०२३) दिलासा संस्था, मानवी हक्क आणि संरक्षण जागृती या सामाजिक संस्थांच्या वतीने उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणी समस्येवर प्रकाश टाकणारे "पानी रे पानी तेरा रंग…
आज ‘मन की बात’चा 100 वा भाग; यूनो’ मध्येही थेट प्रसारण
नवी दिल्ली, दि.३० (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ आज 100 वा भाग प्रसारित होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाच्या स्मरणार्थ, तो देशभरात थेट प्रदर्शित…
भाजपने मावळचा बालेकिल्ला गमावला
मावळ, दि. २९ (पीसीबी) - पुणे जिल्ह्यातील मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीची शुक्रवारी (२९ एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडली. आज झालेल्या मतमोजणीत गत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत मिळवले. तर, भाजपचा…
काँग्रेसने एकहाती राखली सत्ता, बच्चू कडूंच्या प्रहारसह सेनेचा सुपडा साफ, पहिल्यांदाच घडवला इतिहास
अमरावती, दि. २९ (पीसीबी) - राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा निकाल हाती आला आहे. यातल्या तिवसामधील मतमोजणी पूर्ण झाली आहे. तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या सर्व…
भिवंडीत इमारत कोसळली; ४० ते ५० जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती
भिवंडी, दि. २९ (पीसीबी) - भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथे तीन मजली इमारत पत्यासारखी कोसळली. संपूर्ण इमारत भुईसपाट झाली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ५० ते ६० लोक दबल्याची भिती व्यक्त करण्यात…

