आता ९० दिवसांत निर्णय घ्या, संजय राऊत यांचा थेट विधानसभा अध्यक्षांनाच इशारा

मुंबई, दि. १२ (पीसीबी) : सर्वोच्च न्यायालयानं अखेर महाराष्ट्रातील ठाकरे विरुध्द शिंदे संघर्षावर निकाल दिला आहे. याचवेळी त्यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. आता यावरुन राजकीय वातावरण

bpcauthor bpcauthor

असे असेल तर, सामान्य माणसाने न्यायपालिकेकडे जावे की नाही

मुंबई, दि. १२ (पीसीबी) - महाराष्ट्रातील बारा कोटी लोकांच्या नजरेतून गुरुवारी आलेल्या निकालपत्राचे विश्‍लेषण करायचे झाल्यास, ‘तारीख पे तारीख देणाऱ्या न्यायव्यवस्थेचा एक निकाल’ असे एका वाक्यात उल्लेख करणे शक्य आहे.

bpcauthor bpcauthor

तळेगाव विकास आघाडीचे किशोर आवारे यांच्यावर गोळीबार, गंभीर जखमी

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – तळेगाव दाभाडे जनविकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर गंगाराम आवारे यांच्यावर आज दुपारी दीडच्या सुमारास भरदिवसा तळेगाव नगरपालिका आवारातच चार गुंडांनी गोळीबार केला. दरम्यान, या घटनेमुळे

bpcauthor bpcauthor

अखिल भारतीय नाट्य परिषदेवर एकमेव भाऊसाहेब भोईर बिनविरोध

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा मुंबई च्या निवडणुकित उपाध्यक्षपदी पिंपरी चिंचवडचे जेष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. परिषदेची

bpcauthor bpcauthor

न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक निळकंठ चिंचवडे यांचे निधन

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) - चिंचवडगाव येथील न्यु इग्लिश स्कुलचे संस्थापक अंध्यक्ष श्री निळकंठ गंगाराम चिंचवडे (वय ८५) यांचे आज शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक

bpcauthor bpcauthor

विधानसभा अध्यक्षांवरही अपात्रतेची टांगती तलवार

मुंबई, दि. १२ (पीसीबी) : शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. असं

bpcauthor bpcauthor

एकनाथ शिंदे यांची गटनेते पदी केलेली निवडसुध्दा बेकायदेशीर ठरते

मुंबई, दि. १२ (पीसीबी) - गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर गुरूवारी संपली. राज्यपाल आणि शिंदे गटाकडून बहुतांश गोष्टी कशा चुकीच्या झाल्या असे निरीक्षण नोंदविताना सरन्यायाधीश धनंजय

bpcauthor bpcauthor

हे सरकार टिकणारच होतं हे मी आधीच स्पष्ट केलं – अजित पवार

पुणे, दि. १२ (पीसीबी) : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयानं अखेर गुरुवारी(दि.११) निकाल दिला. यात उध्दव ठाकरेंना दिलासा मिळाला असला तरी शिंदे सरकार तरलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राजकीय नेतेमंडळींनी प्रतिक्रिया

bpcauthor bpcauthor

आता ४० गद्दांराचा केवळ दोन-तीन महिन्यांचा खेळ उरलाय

मुंबई, दि. ११ (पीसीबी) - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज (१६ मे) सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. यावेळी न्यायालयाने महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कारभारावर ताशेरे ओढले. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

bpcauthor bpcauthor

शाश्वत विकास कक्ष” सुरू करणार

पिंपरी, दि.११ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहर धोरण २०३० च्या अनुषंगाने शाश्वत विकासाच्या विविध अनुलंबांवर काम करण्यासाठी आपल्या प्रशासकीय संरचनेत "शाश्वत विकास कक्ष" सुरू करण्यात येणार आहे, त्यासाठी पर्यावरण

bpcauthor bpcauthor