दहीहंडी, गणेशोत्सवात परंपरेचे भान कुठे गेले?

bpcauthor
0 Min Read

दहीहंडी आणि गणेशोत्सवासारख्या धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मर्यादा आणि परंपरेचे भान राखले पाहिजे, असा सवाल राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला. त्यांच्या वक्तव्यामुळे या विषयावर पुन्हा चर्चा रंगली आहे.

Share This Article