पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचा दुटप्पीपणा दिसला; नारायण राणेंचा टोला  

0
393

मुंबई, दि. १० (पीसीबी) –  वाढत्या  इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने देशभरात आज (सोमवार) ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. त्यावर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते खासदार नारायण राणे यांनी मुंबईत ‘भारत बंद’चा परिणाम दिसून आला नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.