पंचायती आखाड्याचे श्री निरंजनी यांचे पंच परमेश्वर महंत मनीष भारती यांचे कोरोनामुळे निधन

0
162

हरिद्वार, दि.२९ (पीसीबी) : पंचायती आखाड्याचे श्री निरंजनीचे हरिद्वार येथील पंच परमेश्वर श्रीमंत मनीष भारती यांचे गुरुवारी एम्स ऋषिकेश येथे कोरोनाने निधन झाले. श्रीमहंत कोविड संक्रमित होते. आठ दिवसांपूर्वी त्यांना एम्समध्ये उपचारासाठी दाखल केले होते. श्रीमहंत रवींद्र पुरी यांना संत कोविडचा संसर्ग झाल्याची पुष्टी तेव्हा केली गेली होती.