आपल्या जीवाला बरं वाईट झाल्यास जनता पंतप्रधान मोदींनाच जबाबदार धरेल – अण्णा हजारे

0
635

अहमदनगर, दि. २ (पीसीबी) – आपल्या जीवाला बरं वाईट झाल्यास जनता पंतप्रधान मोदींनाच जबाबदार धरेल, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.  राळेगणसिद्धीमध्ये गेल्या ४ दिवसांपासून अण्णा  बेमुदत उपोषणाला बसले आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.