अनिल अंबानींना वाचवण्यासाठी सीबीआय संचालकांना सक्तीच्या रजेवर पाठवले – राहुल गांधी  

0
394

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – उद्योगपती अनिल अंबानी यांना वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर  पाठवले आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरूवार) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.