पत्रकारितेचा वसा प्रामाणिकपणे जोपासण्याचे काम नव्या पिढीने करावे

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) - बदलत्या काळात पत्रकारितेचा वसा प्रामाणिकपणे जोपासण्याचे काम नव्या पिढीने करावे. त्याचा फायदा सक्षम समाजनिर्मितीसाठी होईल, असे आवाहन संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज आणि देहू संस्थानचे

bpcauthor bpcauthor

देवाची शपथ घेऊन सांगतो, अजित पवार बारामतीतून जिंकू शकत नाहीत

पुणे, दि. १३ (पीसीबी) - "देवाची शपथ घेऊन सांगतो, अजित पवार म्हणजेच अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून जिंकू शकणार नाहीत. कारण, त्यांचा उर्मटपणा…याला पाडा…त्याला पाडा…हे बरे नसते… अशी जळजळीत भाषा

bpcauthor bpcauthor

महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटला, ३० जागा, शिंदे ११ तर दादांकडे ७

मुंबई, दि. १३ (पीसीबी) : राज्यासह देशात लोकसभा निवडणुकांचा धुरळा पाहायला मिळत आहे. प्रत्येक पक्षानं आपापली तयारी सुरू केली आहे. यंदा महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक चुरशीची होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील

bpcauthor bpcauthor

“आज जमिनी विकतील तर उद्या काय खातील?”

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) -"आज जमिनी विकतील तर उद्या काय खातील?" असे परखड मत मातोश्री सरस्वती खंडू भोंडवे यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी - चिंचवड विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या यशवंत

bpcauthor bpcauthor

माजी आमदार, मंत्री पद्माकर वळवी यांचा कॉंग्रेसला झटका! भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेस नेते राहुल गांधी 'भारत जोडो न्याय यात्रे'निमित्त महाराष्ट्रात असतानाच त्यांना मोठा धक्का बसला आहे. एकीकडे नंदुरबारमध्ये राहुल गांधींनी सभा घेतली, त्याला २४ तास उलटत नाहीत, तोच नंदुरबार जिल्ह्यातील बडे

bpcauthor bpcauthor

वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांसह औद्योगिक कंपन्यांचे फायर ऑडिट करा, सिमा सावळे यांची मागणी

पिंपरी, दि. १३ - वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील रुग्णालयांसह अन्य आस्थापने व औद्योगिक कंपन्यांचे आणि वाणिज्य वापराचे ठिकाणी तातडीने फायर ऑडिट करण्याची मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा

bpcauthor bpcauthor

निवडणूक रोखेबाबत द्रौपदी मुर्मू यांना सर्वोच्च न्यायालयाच्या बार कौन्सिल अध्यक्षांचे पत्र

निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने फेरसुनावणी घ्यावी, यासाठी मध्यस्थी करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विनंती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बार काऊंसिलचे अध्यक्ष आदिश सी. अग्रवाल यांनी याबाबत राष्ट्रपतींना

bpcauthor bpcauthor

महाराष्ट्रात थरार! गोळीबारात रक्तबंबाळ चालकाने वाचवले ३५ प्रवाशांचे प्राण

अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरावर एक थरार पाहायला मिळाला. एका ट्रॅव्हलर गाडीवर गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेत दोनजण जखमी झाले आहेत. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळविहीर ते शिवणगावजवळ एका ट्रॅव्हलर

bpcauthor bpcauthor

अविनाश चिलेकर यांनी परखड पत्रकारितेचा वारसा जपला: संभाजी महाराज मोरे

पिंपरी : बदलत्या काळात पत्रकारितेचा वसा प्रामाणिकपणे जोपासण्याचे काम नव्या पिढीने करावे. त्याचा फायदा सक्षम समाजनिर्मितीसाठी होईल, जेष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांनी सडेतोड आणि परखड पत्रकारितेचा वारसा पुढे नेला आहे,

bpcauthor bpcauthor

चिखली जलशुद्धीकरण केंद्रास होणारा पाणीपुरवठा कमी, मनपास सहकार्य करण्याचे सीमा सावळे यांचे आवाहन

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) - निघोजे बंधाऱ्या मध्ये पाण्याची पातळी कमी असल्याने चिखली जलशुद्धीकरण केंद्रास होणारा पाणीपुरवठा आवश्यकते पेक्षा कमी प्रमाणात होत असून त्यावरून वितरित होणारा भाग चक्रपाणी वसाहत, आळंदी

bpcauthor bpcauthor