पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेनेत अनिल परब, वरुण सरदेसाई यांच्या नावाचा विचार

मुंबई : शिक्षक, पदवीधरच्या निवडणुकांसाठी ठाकरेंच्या सेनेकडून नावांची चाचपणी सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई आणि कोकण पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीचे उमेदवार लवकरच जाहीर होणार आहेत. मुंबई पदवीधर

bpcauthor bpcauthor

अदानी-अंबानींचा टेम्पो भरून काळा पैसा, पंतप्रधान मोदी करतात काय ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी यांच्यासह काँग्रेसवर आर्थिक गैरव्यहाराचे आरोप केले आहेत. या आरोपांनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी मागणी केली आहे की,

bpcauthor bpcauthor

पुरातत्त्व विभागाच्या सहाय्यक संचालक आरती आळेंना लाचखोरीचा गुन्हा

राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचलनालयाचे संचालक तेजस मदन गर्गे आणि नाशिक येथील पुरातत्त्व विभागाच्या सहाय्यक संचालक आरती मृणाल आळे यांच्यावर दीड लाखांच्या लाच प्रकरणात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.

bpcauthor bpcauthor

जो महाराष्ट्राला नडेल, त्याला महाराष्ट्र गाडेल – उद्धव ठाकरे

ज्या शिवसेनेने तुम्हाला पंतप्रधानपदापर्यंत पोहोचवलं. त्यांना तुम्ही नकली सेना म्हणता. तुम्ही माझ्या नाही, महाराष्ट्राच्या पाठीत वार केला. भरभरून आशिर्वाद दिल्यानंतर देखील सगळे उद्योग-धंदे गुजरातला नेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात प्रेमाने

bpcauthor bpcauthor

“अजित दादा तुम्ही शिव-शाहू – फुले आंबेडकर यांच नाव घेण्याचा नैतिक अधिकार गमावला- डॉ.अमोल कोल्हे यांची जोरदार टीका

शिवप्रताप गरुडझेप चित्रपटाच्या माध्यमातून डॉ.अमोल कोल्हे यांनी खोटा इतिहास सांगितल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर शिरूरच्या जाहीर सभेत डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना खडे बोल सुनावले. अजित दादा

bpcauthor bpcauthor

मी फक्त डिफेन्सचा टॅब सांगितला तर, पाणबुडी गडगडली

शिरुर : महाविकास आघाडीचे शिरुर लोकसभेचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज पुन्हा प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लोकसभेतल्या कामकाजाची पोलखोल करत आणखी पुरावे सादर केले. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे

bpcauthor bpcauthor

शेठजी आणि भटजी यांची युती झाली की शोषण होत – प्रवीण गायकवाड

देशात शेठजी आणि भटजी यांची युती झाली की शोषण व्यवस्था निर्माण होते, अस महात्मा फुले सांगायचे. आज  देशात मोदी आणि शहा हे तर राज्यात भटजी असल्याने, शेतीमालाला भाव मिळणार नाही,

bpcauthor bpcauthor

मावळ मतदारसंघात महायुतीच्या विजयासाठी एकवटले ओबीसी

पिंपरी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येताच 500 वर्षापासूनचे भारताचे स्वप्न पूर्ण केले. अयोध्येत रामलल्लाची स्थापना केली. तिहेरी तलाक पद्धत बंद करून अल्पसंख्यांक महिलांना न्याय दिला. गेल्या दहा वर्षात मोदी

bpcauthor bpcauthor

परशुराम जयंतीनिमित्त शुक्रवारी सुशील कुलकर्णी यांचे व्याख्यान

महाराष्ट्र ब्राह्मण सभा पुणे यांच्या वतीने परशुराम जयंतीनिमित्त दहा मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्राधिकरण चिंचवड सावरकर भवन मध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमची मुलं सुरक्षित आहेत का या विषयावर

bpcauthor bpcauthor

आढळराव लोकसभेची निवडणूक लढवायला इच्छुक नव्हते : रोहित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवारांना पक्षातील यांना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला किंवा पक्षातील एका बड्या नेत्याला शिरूरची जागा लढवायची होती मात्र शिरूर लोकसभेचा सर्व्हे समोर आला तेव्हा त्या सर्वेमध्ये असं दिसलं की खा.

bpcauthor bpcauthor