सरकारकडून गोड बोलून माझा काटा काढण्याचा डाव
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज (11 जून) त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. यामुळे त्यांची तब्येत देखील खालावली असल्याची माहिती समोर येत आहे.…
…म्हणून यावेळी भाजपकडून चिंचवड विधानसभा जाणार?
लोकसभा निवडणुकित महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक तब्बल ७६ हजारांचे मताधिक्य देणाऱ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातच भाजपची खरी कसोटी लागणार आहे. लोकसभा निवडणुकिप्रमाणेच आता विधानसभेलाही महायुती आणि महाआघाडीच कायम राहणार…
भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी विनोद तावडेंचे नाव चर्चेत
भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाविषयी अजून एक घडामोड समोर येत आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अर्थात ही घडमोड नवी दिल्लीत नाही तर नागपूरमध्ये घडत आहे. नागपुरमधील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यालयातून…
नीट परीक्षा पुन्हा घेण्याची मंत्री मुश्रिफ यांची मागणी, उत्तीर्ण विद्यार्थी धास्तावले
नीट-यूजीच्या सदोष निकालामुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थी-पालकांना दिलासा देण्याऐवजी ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करून राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी विद्यार्थी-पालकांच्या अस्वस्थतेत भर घातली आहे. दुसरीकडे, न्यायालयाने हस्तक्षेप करून नीट…
मुंबईतील 5000 कोटींची जमीन ‘अदानीं’च्या घशात घालण्याचा घाट; आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचा खळबळजनक आरोप
मुंबईतील सुमारे ५००० कोटी रुपये किमतीची जमीन ‘अदानीं’च्या घशात घालण्याचा घाट घातला आहे. अंधेरी आणि भुलेश्वर येथील अनुक्रमे २५ लाख आणि एक लाख स्क्वेअर फूट जमीन टेंडर न काढताच दिली…
हाय टेशन विजेचा शॉक लागून बांधकाम मजुरांचा मृत्यू
चिंचवड, दि.११ - पिंपरी चिंचवड महानगरपालिका ब क्षत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील बळवंत कॉलनी, चिंचवडे नगर चिंचवड येथे एक २२ वर्षीय बांधकाम मजुरांचा बांधकाम काम करत असताना सकाळी १२ च्या सुमारास हायटेन्शनचा…
आपण फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही – अजित पवार
शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा कायम राहणार आहे, त्यात कुठेही तडजोड नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठामपणे सांगितले. येत्या १५ ऑगस्ट पर्यंत राष्ट्रवादीचे तीन सदस्य राज्यसभेत असतील. अपयशाने खचून…
विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाची ८० जागांची मागणी
लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला फारसे यश मिळाले नाही. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ एकाच जागेवर विजय मिळाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद हवे होते. परंतु भाजप श्रेष्ठींकडून त्यांना राज्यमंत्रीपद…
मुस्लिम, दलित, आदिवासी समाज आपल्यापासून बाजुला का गेला ?
मुंबई, दि. १० (पीसीबी) – मुस्लिम, दलित, आदिवासी समाज आपल्यापासून बाजुला का गेले याचा विचार केला पाहिजे. आजार ओळखून ओषध केले पाहिजे, मग यश आपलेच आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे…
कंगना राणौतचा हॅन्डसम हिरो बनला मंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 9 जून 2024 रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत सरकार स्थापन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळात सामिल असलेल्या सर्व मंत्र्यांनी शपथ घेतली. नवं…

