शिंदे-फडणवीस हे गुजराथचे एजंट
- राज्यात सरकार बदलल्यापासून तीन महिन्यात तीन मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले मुंबई, दि. २८ (पीसीबी) - “महाराष्ट्रातील उद्योग धंदे, महत्वाच्या संस्था गुजरातला घेऊन जायच्या, मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे.…
अहो सुभाष देसाई, प्रत्येक उद्योजकाकडे किती टक्के मागत होतात…
पिंपरी, दि. २८ (पीसीबी) - “येणाऱ्या प्रत्येक उद्योगाकडे किती टक्के मागत होतात हे आधी सुभाष देसाई यांना विचारायला हवं. भूषण देसाई कोणाकोणाला भेटत होते? दुबईत कशा बैठका होत होत्या? किती…
उद्धव ठाकरे अडीच वर्षे स्वतःला घरात कोंडून घेतल्यानेच ‘टाटाएअरबस’ गुजरातमध्ये गेला
मुंबई, दि. २८ (पीसीबी) - उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी. अशी मागणी भाजपने ट्विट करत केली आहे. तसेच या वादासंदर्भात ट्विटची मालिका शेअर मोठा खुलासा केला आहे. वेदांता नंतर…
नोटांवर देवदेवतांचे काय काम
नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) - दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नोटांवर गणपती - लक्ष्मीचा फोटो लावण्याची मागणी केली. त्यानंतर त्या विधानाची देशभर चर्चा सुरु झाली. प्रत्येकजण वेगवेगळ्या…
शहरात पाणीबाणी; शहराच्या सर्वच भागातून विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी
पिंपरी, दि. २८ (पीसीबी) - जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे संपूर्ण शहरात पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून ऐन दिवाळीत पाणीबाणी सुरु आहे. शहराच्या सर्वच भागातून विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत.…
‘हे महाराष्ट्र सरकारचं अपयश नाही तर गुजरात सरकारचं यश आहे’
मुंबई, दि. २८ (पीसीबी) - ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ आणि ‘बल्क ड्रग पार्क’ हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला काही दिवसांपूर्वीच गेला होता. त्यात आता ‘टाटा-एअरबस’च्या रुपाने आणखी एक प्रकल्प हातातून गेला आहे. गेल्या तीन…
कष्टकरी कामगारांच्या प्रश्नांबाबत राष्ट्रवादी घेणार राज्यव्यापी बैठक
मुंबई, दि. २८ (पीसीबी) - कष्टकरी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर , अन्यायकारक नवीन कामगार कायदे तसेच बांधकाम कामगार, घरेलू कामगार, कंत्राटी कामगार, वाहन चालक, मालक यांच्यासाठीच्या विविध योजनांसह त्यांचे प्रश्न…
शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात दीपोत्सव साजरा
पिंपरी, दि. २८ (पीसीबी) - शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दीपावली सणानिमित्त स्वामी दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हजारो दिव्यांनी मंदिराचा परिसर…
५० खोके जर नसतील मिळाले, तर किती मिळाले आणि किती राहिलेत, याचाही हिशोब द्यावा
मुंबई, दि. २८ (पीसीबी) - अमरावतीच्या अचलपूर येथील अपक्ष आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद टोकाला पोहचल्याचे मागील काही दिवसांमध्ये दिसून आले आहे. दोघांकडूनही ऐकमेकांवर…
शेतकऱ्यांनी ‘नूकसान भरपाई देता की घरी जाता’ हा नारा बुलंद करावा – आदित्य ठाकरे
शिरूर ,दि.28(पीसीबी) - राज्यात गद्दारीने स्थानापन्न झालेल्या घटनाबाह्य सरकारचे निर्दयीपणे काम चालू असून, लोकसेवा विसरून सत्तेत मश्गुल झालेल्या सत्ताधाऱ्यांचा केवळ राजकारणावर फोकस आहे. सद्यस्थितीत अस्मानी संकटामुळे हवालदील झालेल्या शेतकरी बांधवांना…

