पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघालेल्या मालकाला भुमकर चौकात शस्त्राने भोकसले कामगारास अटक

वाकड, दि. २७ (पीसीबी): ट्रकवरील कामगाराला कामावरून काढून टाकण्याच्या कारणावरून कामगाराने ट्रक मालकासोबत वाद घातला. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघालेल्या मालकाला भुमकर चौकातील सिग्नलवर गाठून कामगाराने धारदार शस्त्राने भोकसले.

bpcauthor bpcauthor

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

वाल्हेकरवाडी, दि. २७ (पीसीबी): भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 25) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास वाल्हेकरवाडी चिंचवड येथे घडली.

bpcauthor bpcauthor

हिंजवडी मधील ॲकॉर्ड ऑटोकॅम्प कंपनीत गॅस भट्टीमध्ये स्फोट; 20 कामगार जखमी

हिंजवडी, दि. २७ (पीसीबी): हिंजवडी मधील ॲकॉर्ड ऑटोकॅम्प कंपनीमध्ये गॅस भट्टीमध्ये स्फोट झाला. या स्फोटात गॅस भट्टीमध्ये काम करणारे 20 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 26)

bpcauthor bpcauthor

टास्कच्या बहाण्याने महिलेची 25 लाख 71 हजार रुपयांची फसवणूक

मुळशी, दि. २७ (पीसीबी): टास्कच्या बहाण्याने एका महिलेची 25 लाख 71 हजार रुपयांची फसवणूक झाली. हा प्रकार दहा ते 24 डिसेंबर या कालावधीत मुळशी तालुक्यातील बावधन येथे घडला. याप्रकरणी महिलेने

bpcauthor bpcauthor

किरकोळ कारणावरून तरुणास मारहाण

चिंचवड, दि. २७ (पीसीबी): जय हरी असे म्हणाल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 25) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास बिजलीनगर चिंचवड येथे घडली. प्रजा

bpcauthor bpcauthor

पश्चिम महाराष्ट्रात २० हजार ग्राहकांची वीज खंडित;१५.७४ लाख वीज ग्राहकांकडे ३१० कोटींची थकबाकी

पुणे, दि. २७ (पीसीबी) : वारंवार आवाहन करूनही वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १५ लाख ७४ हजार ५८० वीजग्राहकांकडे ३१० कोटी १७ लाख रुपयांची

bpcauthor bpcauthor

निधी वाटपावर महायुती आणि महाआघाडीत रणसंग्राम, अजितदादांवर नाराजी

पुणे, दि. २७ (पीसीबी) - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्षाचा भलामोठा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात धुसफूस असल्याच्या चर्चांना तेव्हाच उधाण आलेलं.

bpcauthor bpcauthor

राहुल गांधी यांची ‘भारत न्याय यात्रा’ 14 जानेवारीपासून, मणिपूर ते मुंबई प्रवास

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) : काँग्रेसची ‘भारत न्याय यात्रा’ 14 जानेवारीपासून सुरु होणार आहे. राहुल गांधी यावेळी मणिपूर ते मुंबई यात्रा करणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांनी बुधवारी

bpcauthor bpcauthor

टीडीआर घोटाळ्या प्रकरणी प्रसाद गायकवाड यांना तात्काळ निलंबीत करा; अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन करणार

- संभाजी ब्रिगेडचे सतिश काळे यांचा इशारा पिंपरी, दि. २७ (पीसीबी): पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने वाकडमधील आरक्षित भूखंड खासगी विकसकाला विकसित करण्यासाठी देऊन शासकीय नियमांची पायमल्ली करत यामध्ये दीड हजार

bpcauthor bpcauthor