केवळ राजकीय सूडबुद्धीने आ.रोहितदादा पवार यांच्यावर ED ची कारवाई

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे विकासनशील नेतृत्व आ. रोहितदादा पवार यांची उद्या दिनांक ०१ फेब्रुवारी रोजी ईडी चौकशी होणार आहे. यापूर्वी ईडीने

bpcauthor bpcauthor

राहुल गांधींवर हल्ला! बिहारमध्ये गाडीवर दगडफेक

बिहार, दि. ३१ (पीसीबी) -काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोड़ो न्याय यात्रा’ सध्या बिहारमध्ये आहे. बुधवारी कटिहारमध्ये त्यांनी पदयात्रा केली. राहुल गांधी यांनी लोकांना अभिवादन केलं. या यात्रेदरम्यान गोंधळाची

bpcauthor bpcauthor

फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे जरांगे झाले सावध

पुणे, दि. ३१ (पीसीबी) - मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे सांगून राज्य सरकारने अध्यादेश काढून तो मनोज जरांगे पाटील यांच्या हाती दिला. त्यानंतर जरांगे पाटील यांनी काढलेला मोर्चा वाशी

bpcauthor bpcauthor

महाआघाडीत विदर्भ-मराठवाड्यातील या आठ जागांवर तिढा कायम

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) - महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागेसाठी बैठकांवर बैठका होत आहेत. राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये जागावाटपासाठी चर्चा सुरु आहे. बहुतेक

bpcauthor bpcauthor

भाजप नेते किरीट सोमय्यांनी पाच महिलांचे शोषण केल्याचा गंभीर आरोप

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) : भाजप नेते किरीट सोमय्यांनी समोर यावं असं खुलं आव्हान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिलंय. भाजप नेते किरिट सोमय्यांविरोधात तक्रार करण्यासाठी 5 महिला पुढे आल्यात.

bpcauthor bpcauthor

पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी बलात्कार

पुणे, दि. ३१ (पीसीबी) : पुण्यातील हडपसर भागातील मांजरी येथील मुळा मुठा नदी पात्रात असलेल्या झाडीमध्ये नेऊन १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ

bpcauthor bpcauthor

23 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

अमरावती, दि. ३१ (पीसीबी) : महाप्रसादाला नेतो असं सांगत तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अमरावतीमधील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील

bpcauthor bpcauthor

समाज संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी साहित्यिकांचे मोठे योगदान – तानाजी सावंत

पुणे, दि. ३१ (पीसीबी) - हजारो वर्षांपासूनची संस्कृती आणि इतिहास, कवी, लेखकांमुळे आजपर्यंत टिकून आहे, साहित्य समाजाचा आरसा आहे, रामायण, महाभारत व सिंधू संस्कृतीचा इतिहास कवींमुळे जीवंत आहे, अशा साहित्यिकांच्या

bpcauthor bpcauthor

राज्यसभा निवडणुकिनंतर महाराष्ट्रात मोठा भूकंप, अजितदादा गटाचा सावध पवित्रा

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) - राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडमुकीमध्ये अजित पवार गट काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यातच आता त्यांच्या गटाकडून

bpcauthor bpcauthor

२८३ थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) : महापालिकेच्या आकारणी व कर संकलन विभागाने वारंवार आवाहन करूनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या २८३ थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यापैकी ९८ निवासी मालमत्तांना अधिपत्र

bpcauthor bpcauthor