मोदींऐवजी सुषमा स्वराज पंतप्रधान असत्या, तर सरकार अधिक यशस्वी असते-दिग्विजय सिंह

0
567

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदीं ऐवजी  परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज देशाच्या पंतप्रधान असत्या तर त्यांचे सरकार अधिक यशस्वी ठरले असते, असे  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.  एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.