समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोटप्रकरणी स्वामी असिमानंदसह सर्व ४ आरोपींची निर्दोष मुक्तता

0
415

चंदिगड, दि. २० (पीसीबी) – समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोटप्रकरणी पंचकुलातील एनआयए न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने स्वामी असिमानंदसह सर्व ४ आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. या बॉम्बस्फोटात ६८ लोकांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी समझौता एक्सप्रेस ब्लास्टप्रकरणी पाकिस्तानच्या महिला राहिला वकील यांची याचिका रद्द केली आहे.