पुणे, दि. ९ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय विधान केले होते, हे जनता विसरलेली नाही, असे सांगून महाराष्ट्राला खाली आणण्याचे काम काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाने केले आहे, अशी सडकून टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज (शनिवार) येथे केली.