पत्रकारिता संपली तर समाज संपेल – ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई
पिंपरी, पुणे (दि. १२ मार्च २०२६) पत्रकारिता आणि साहित्याचा जवळचा संबंध आहे. पत्रकारांनी वेगवेगळ्या क्षेत्रात रस निर्माण करून काम करावे. त्यामुळे लिखाण व्यापक, फुलेल आणि बहुअंगी होईल. पत्रकारांनी प्रचंड वाचन…
”बॉक्स स्ट्रक्चर”मुळे वाकड ते मामुर्डी पट्ट्यातील वाहतूक कोंडी फुटणार
आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश; नवीन आठ ठिकाणी 'बॉक्स स्ट्रक्चर' उभारणार पिंपरी, दि. १२ : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाकड ते मामुर्डी या पट्ट्यात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आमदार शंकर…
अर्थसंकल्पातील तरतूदीनंतर खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी
पिंपरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी 5100 कोटी रुपयांची तरतूद केल्यानंतर मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री…

