“हा आमचा मुलगा नाही!”म्हणत अर्धवटझालेला अंत्यसंस्कार थांबवला साताऱ्यात नक्की काय घडलं?
दि.०१(पीसीबी):सातारा जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धक्कादायक निष्काळजीपणाचा प्रकार उघडकीस आला आहे. मृतदेहांची अदलाबदल झाल्यामुळे एका तरुणाच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया अर्धवट थांबवावी लागल्याची गंभीर घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी उघड झाली,…
भारतात सर्पदंशाचे संकट: दरवर्षी ५८,००० मृत्यू, ‘हे’ चार साप ठरतायत सर्वात घातक
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रसिद्ध केलेल्या 'फॅक्ट शीट'नुसार, जगभरात सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये भारताचा वाटा अत्यंत मोठा आणि चिंताजनक आहे. आकडेवारीनुसार, २००० ते २०१९ या दोन दशकांच्या काळात भारतात सुमारे १२…

