महाबळेश्वर -भिलार येथे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे २९ ऑक्टोबर रोजी होणार पहिले राज्यस्तरीय अधिवेशन

-राज्यस्तरीय अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांची राहणार उपस्थिती सातारा,दि. ८ (पीसीबी) : डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन २९ ऑक्टोबर रोजी महाबळेश्वर भिलार येथे होणार असून

bpcauthor bpcauthor

शासनाकडून जाणीवपूर्वक महापालिका निवडणुका लांबणीवर – अजित पवार

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) - महाराष्ट्रात 30 सप्टेंबरपर्यंत पावसाळा संपतो. राज्यातील हजारो ग्रामपंचायतीच्या निवडणूका होतात, निकाल लागतात. लोकनियुक्त सरपंच, सदस्य निवडून येतात. मग, पालिकांच्या निवडणुका का होत नाहीत. . स्थानिक

bpcauthor bpcauthor

तेव्हा तुमच्यातलं वडिलांचं हृदय जागं झालं नाही ?-किशोरी पेडणेकर

मुंबई , दि. ८ (पीसीबी) - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवाचा उल्लेख केल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून संताप

bpcauthor bpcauthor

चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानाचा अजितदादांनी घेतला समाचार म्हणाले…

पिंपरी दि. ८ (पीसीबी) - राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकंमत्री चंद्रकांत पाटील यांच्या आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी, शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही या

bpcauthor bpcauthor

अखिल भारतीय आखाडा परिषदचे अध्यक्ष सागरानंद सरस्वती महाराज यांचे निधन

नाशिक, दि. ८ (पीसीबी) : अखिल भारतीय आखाडा परिषदचे अध्यक्ष सागरानंद सरस्वती महाराज यांचे निधन झाले आहे. वयाच्या १०२ व्या वर्षी त्र्यंबकेश्वरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाशिकमध्ये होणाऱ्या अनेक सिंहस्थ

bpcauthor bpcauthor

महापालिकेच्या गलथान नियोजनामुळे सोसायट्यांसाठीचा `वर्कशॉप` फ्लॉप गेला

- माहिती, चर्चा करण्याएवजी पथनाट्य दाखवल्याने पालिकेचा निषेध करून सर्वांचा सभात्याग वाकड, दि. ८ (पीसीबी) : ओला कचरा जिरवण्याच्या अत्यंत ज्वलंत विषयावर आयोजित महापालिकेचा वर्कशॉप अक्षरशः फ्लॉप शो ठरला. दोन

bpcauthor bpcauthor

निवडणुका आल्या म्हणून `त्या` वर्गाला चुचकारण्याचा हा प्रयत्न – जयंत पाटील

मुंबई, दि. ८ (पीसीबी) - भारतातील जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था यासंदर्भात नेहमीच सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात चर्चा होताना पाहायला मिळते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतंच नागपूरमध्ये यासंदर्भात

bpcauthor bpcauthor

शरद पवार यांनी केले सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाचे स्वागत

- नुसतं माफी मागून चालणार नाही, व्यवहारामध्ये या वर्गाबाबत भूमिका घेतली पाहिजे... नागपूर, दि. ८ (पीसीबी) - ‘ज्या ज्या गोष्टींमुळे समाजात विषमता निर्माण होतो, त्या सर्व गोष्टी समाजातून हद्दपार व्हायला

bpcauthor bpcauthor

समाजाने वर्ण, जातीव्यवस्था विसरून जायला पाहिजे

नागपूर, दि. ८ (पीसीबी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जातीव्यवस्थेवर मोठं विधान केलं आहे. समाजाने वर्ण, जातीव्यवस्था विसरून जायला पाहिजे. हा भूतकाळ होता. आपल्या शास्त्रांना जातीय विषमता

bpcauthor bpcauthor

पंजाब क्रिकेट असोसिएशनवर हरभजनसिंगचा मोठा आरोप

पंजाब दि. ८ (पीसीबी) - टीम इंडियाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने आत्तापर्यंत अनेक गोष्टीचे आरोप केले आहेत. तसेच तो अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतो.माजी भारतीय क्रिकेटपटू

bpcauthor bpcauthor