रोहित शर्माचे शतक व्यर्थ; पहिल्या वनडेत भारताचा ऑस्ट्रेलियाकडून ३४ धावांनी पराभव  

0
675

सिडनी, दि. १२ (पीसीबी) – भारताचा सलामीवीर रोहित शर्माने धडाकेबाज शतक झळकावून ही त्याला इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. सिडनी येथील सामन्यात भारताच्या फलंदाजांनी यजमानांच्या गोलंदाजी समोर नांगी टाकली. झाय रिचर्डसन आणि जेसन बेहरनडॉर्फच्या भेदक माऱ्यासमोर भारताची फलंदाजी  कोलमडली.