मुंबई, दि. २७ (पीसीबी) – भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची तुलना कुत्रा-मांजराशी केली आहे. आम्ही कुणाच्याही मागे जात नाही, आमची आणि एमआयएम पक्षाची युती लोकसभा निवडणुकीनंतरी कायम राहणार आहे, असे आंबेडकरांनी म्हटले आहे.