भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये २०० दहशतवादी ठार ; दहशतवाद्यांचे तळ उद्‌ध्वस्त

0
392

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत  आज (मंगळवार) घुसून केलेल्या हल्ल्यात सुमारे २०० दहशतवादी ठार झाल्याची शक्यता आहेत. तसेच या  हल्ल्यात जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे कंट्रोल रुम  उद्ध्वस्त झाले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.