मुंबई, दि.२५ (पीसीबी) – योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात किमान एक भोजनालय सुरु केले. तर या प्रत्येक भोजनालयात कमाल ५०० थाळी सुरु करण्याच्या मागणीला सरकारने मान्यता दिली आहे. दुपारी १२ ते २ या कालावधीत शिवभोजनालये सुरू राहतील
- ३० ग्रॅमच्या दोन चपात्या
- १०० ग्रॅमची एक वाटी भाजी
- १५० ग्रॅमचा एक मूद भात व १०० ग्रॅमचे एक वाटी वरण