‘जे पुन्हा येईन म्हणाले ते पुन्हा येणार नाहीत, याचा बंदोबस्त पवार साहेबांनी करून दाखवला

0
428

नाशिक, दि.६ (पीसीबी) – ‘जे पुन्हा येईन म्हणाले ते पुन्हा येणार नाहीत, याचा बंदोबस्त या लोकशाहीने आणि पवार साहेबांनी दाखवून दिला. १०५ आमदार येऊन जर विरोधी पक्षात बसावे लागत असेल तर कुठेतरी नियतीचा खेळ आहे. हा खेळ वरचा आहे, धनंजय मुंडे म्हणाले.

 जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांची नाशिक येथे प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.